‘ओला दुष्काळ’ शब्दाच्या खेळात शेतकरी अडकला; मदतीच्या निकषांवरून किसान सभेचा सरकारला सवाल
मुख्य मथळा: राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यास सरकारचा नकार; किसान सभेने केली सरसकट कर्जमाफी आणि एकरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी. ‘ओला दुष्काळ’ केवळ बोलण्याचा शब्द: मुख्यमंत्री राज्यात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे शेती पिकांचे ६० ते ७० लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांकडून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची … Read more